Browsing Tag

gilgit baltistan

चीन-पाकिस्तानचा नवा ‘डाव’, गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये भारताविरूध्द रचला जातोय…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   पाकिस्तान व्याप्त काश्मीरला परत भारतात सामाविष्ट करणाऱ्या केंद्र सरकारच्या निवेदनांमुळे पाकिस्तानची चिंता आणखीनच वाढली आहे. ज्यामुळे तो पीओकेमध्ये नवीन रस्ते आणि जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीमध्ये लागला आहे. या…

भारताचा पाकिस्तानला इशारा ! ‘गिलगिट बाल्टिस्तान आमचा अभिन्न भाग, तो ताबडतोब रिकामा करा’

नवी दिल्ली : गिलगिट बाल्टिस्तानला पाचव्या प्रांताचा दर्जा देण्याच्या पाकिस्तानच्या कुरापतीवर भारताने कठोर आक्षेप नोंदवला आहे. भारताने म्हटले आहे, पाकिस्तानने त्या परिसरातून बाहेर पडावे, ज्यावर त्यांनी अवैध पद्धतीने कब्जा केला आहे. रविवारी…

PAK : जेव्हा काश्मीर मुद्द्यावर सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये दुमदुमला ‘जय…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पाकिस्तान सतत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणि इतर अनेक मार्गांनी काश्मीरच्या मुद्द्यावर (Kashmir Issue) भारताला घेराव घालण्याचा प्रयत्न करीत असतो. तथापि, सर्व व्यासपीठांवर भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर…

चीननंतर पाकिस्तान करणार भारताविरुद्ध मोठा ‘खेळ’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानचे सरकार आता गिलगिट-बाल्टिस्तानला देशातील पाचवे प्रांत बनवण्याच्या विचारात आहे. दोन वर्षांपूर्वीच गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये इस्लामाबाद नियंत्रित समितीचे अधिकार स्थानिक विधानसभेत देण्यात आले होते. पाकिस्तान…

73 वर्षानंतरही नाही मिळाले पाकिस्तानला स्वातंत्र्य, PAK च्या पत्रकाराचा दावा

इस्लामाबाद : पत्रकार मारवी यांनी म्हटले, पाकिस्तान 73 वर्षानंतर सुद्धा स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहे, कारण खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान, सिंध, गिलगिट-बाल्टिस्तान आणि अन्य क्षेत्रातील लोकांना स्वातंत्र्य अद्याप मिळालेले नाही. त्यांनी…

गुप्तचर यंत्रणांनी केला मोठा खुलासा ! काश्मीरमधील दहशतवादी हिंसेत पाकच नव्हे, ‘हा’…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - एकीकडे गलवान आणि दुसरीकडे काश्मीर. चीन आणि पाकिस्तानची नापाक आघाडी या दोन्ही भागात गोंधळ उडवून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतावर दोन्ही बाजूने हल्ल्याचा…

PoK वरून तणाव ! पाकिस्तानचं ‘मिराज’, F-16 घिरटया घालतंय ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   भारताने मागील आठवड्यात पाकिस्तानला गिलगिट-बाल्टिस्तान तात्काळ खाली करण्याचा इशारा दिला होता. पाकिस्तानला तिथे अनिकृतरित्या ताबा घेतल्याचे सुनावले होते. त्यानंतर लगेच दोन दिवसांनी भारतीय हवामान विभागाने…