जोतिरादित्यांनी पक्ष बदलल्यानंतर कमलनाथ सरकारने ‘फास’ आवळला, जमीन खरेदी प्रकरणात होऊ…
भोपाळ : वृत्त संस्था - ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडताच त्यांना चारही बाजूने घेरण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्यांच्याविरूद्ध तपास सुरू करण्यात आला आहे. हे प्रकरण जमीन खरेदीचे आहे, ज्यामध्ये 10 हजार करोड रूपयांचा घोटाळा…