PoK कधी होणार भारताचा ‘हिस्सा’ ? केंद्रीय राज्यमंत्र्याचे ‘सूतोवाच’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात झालेल्या उरी आणि बालाकोट हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करत मोदी सरकारने पाकिस्तानला चोख उत्तर दिले आहे. भारताने केलेल्या या कारवाईनंतर हे सरकार गंभीर आहे असे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता भारत पाकव्याप्त…