ज्या-ज्या वेळी मनुष्य ‘उन्माद’ अन् ‘अतिक्रमण’ करेल त्या-त्या वेळी…
पोलीसनामा ऑनलाईन - मनुष्य आणि निसर्गाचे नाते अनेक काळापासून आहे. दोघे एकमेकांना पूरक असतात. अथर्ववेदात केलेल्या प्रतिज्ञेप्रमाने 'हे धरती आई, मी जे काही तुझ्याकडून घेईल, ते मी तुला परत करीन. मी तुझ्या सहनशक्तीवर कधीही आघात करणार नाही.'…