पाकचा जळफळाट सुरूच, शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार, एक जवान शहीद
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने जम्मू काश्मीर बाबत ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी झाली आहे. पाकिस्तानने आतापर्यंत केलेले भारताविरोधात सर्वच प्रयत्न फसलेले आहेत. पाकिस्तानला भारताविरोधात मदत करण्यासाठी इतर कोणताही…