Browsing Tag

कृषी मंत्रालय

देशातील शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! मोदी सरकारनं उत्पन्न वाढवण्यासाठी उचललं नवं पाऊल, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   देशात कच्चया जूटचे (ताग) चे उत्पादन आणि उत्पादकता सुधारण्याच्या प्रयत्नांतर्गत वस्त्र मंत्रालय, जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना जूटचे प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देणार आहे. कृषी मंत्रालयांतर्गत…

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! ‘रहस्यमयी’ बियांणाबद्दल मोदी सरकारनं दिला इशारा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कृषी मंत्रालयाने सर्व राज्यांना रहस्यमय बियाण्यांच्या पॅकेटसंदर्भात चेतावणी दिली आहे, खरं तर जगभरातील लोकांना रहस्य बीज पॅकेट्स (Mystery Seed Packets) मिळत आहेत. भारतातही लोकांना अशी पॅकेट मिळाली आहेत. कृषी…

10 कोटींवर पोहचणार PM Kisan सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या, 6000 रूपयांसाठी घरबसल्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकूण लाभार्थ्यांची संख्या 10 कोटींच्या जवळपास आहे. पुढच्या आठवड्यात मोदी सरकारला हा आकडा मिळेल. कृषी मंत्रालयाच्या मते, 29 जूनपर्यंत या योजनेचा लाभ 9.96 कोटी लोकांना…

KYC साठी बँकेत जाण्याची गरज नाही, सर्व बँकांसाठी लागू होऊ शकेल ‘व्हिडीओ आधारित केवायसी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   अर्थ मंत्रालय सर्व बँकांमध्ये व्हिडीओ आधारित केवायसी सोल्यूशनची अंमलबजावणी करणार आहे. या प्रकरणात, कोणालाही केवायसी करण्यासाठी अथवा कागदपत्रे देण्यासाठी किंवा व्हेरिफाय करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज पडणार नाही.…

भारताला ‘कोरोना’दरम्यान मिळालं मोठं यश ! आता देशातही होईल महागड्या मसाल्याच्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : जगातील महाग मसाल्यांचा उल्लेख केला तर सर्वात आधी दोन नावे समोर येतात, ती म्हणजे केशर (Saffron) आणि हिंग (Asafoetida). जर आपण संपूर्ण देशात खाल्ल्या जाणाऱ्या हिंगाविषयी चर्चा केली तर थोडेफार देखील हिंगाचे उत्पादन…

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी ! ‘कमाई’ दुप्पट करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं केली 3…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सतत नवीन पावले उचलत आहे. पूर्वी घेतलेल्या निर्णयानंतर आता कृषी मंत्रालयाने 3 मोठ्या सुधारणांच्या दिशेने काम सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाने…

पंतप्रधान किसान सन्मान निधीमधून 6000 रूपयाचा ‘लाभ’ घ्यायचाय तर आत्ताच करा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत तुम्हाला 6000 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर 31 मार्चपूर्वी कोणत्याही परिस्थिती आपले खाते आधारशी लिंक करून घ्या. ज्यांना एक किंवा दोन हप्ते मिळाले आहेत, त्यांना देखील हे लागू…

शेतकर्‍यांसाठी अर्लट ! 15 दिवसात लिंक करा Aadhaar ला PM-Kisan स्कीम सोबत, अन्यथा नाही मिळणार 6000…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्हाला 6000 रुपयांच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार पडताळणीसाठी तयार रहा. जम्मू-काश्मीर, लडाख, आसाम आणि मेघालयातील शेतकऱ्यांना पंतप्रधान-किसान योजनेचा पैसा घेण्यासाठी 31 मार्च 2020…