राज्यात 7 ते 8 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा ! जितेंद्र आव्हाडांनी केलं ‘हे’ आवाहन
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या काही महिन्यात कोरोनामुळे रक्तदान शिबिरं न झाल्याने पुढील ७ ते ८ दिवस रक्तसाठा पुरु शकणार आहे. आणि ही बाब अत्यंत काळजीची आहे. 'रक्तदान श्रेष्ठ दान' असं आपण म्हणत असतो. या वाक्याला प्रेरीत होऊन आपण रक्तदानही…