Browsing Tag

जयंती

Manoj Jarange Patil | महायुती महासंकटात? जरांगे म्हणाले, पाडा यांना, मराठ्यांनो 100 टक्के मतदान करा,…

मुंबई : Manoj Jarange Patil | मराठा समाजाने एक लक्षात घ्यावे, पाडण्यातही मोठा विजय आहे. पाडा यांना. मराठ्यांनी १०० टक्के मतदान करावे. यांना इतक्या ताकदीने पाडा की इथून पुढे यांना मराठ्यांच्या मतांची किंमत कळली पाहिजे. मराठ्यांच्या मतांची…

Sanjay Raut | संजय राऊतांचा विरोधकांना इशारा, म्हणाले – ‘महाराष्ट्र दुश्मनांपुढं झुकणार…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Sanjay Raut | महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंती राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवजयंतीनिमित्त (Shiva Jayanti) माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना…

डॉ. बाबासाहेबांनी प्रत्येक भारतीयाला सन्मान मिळवून दिला – जेष्ठ पत्रकार अशोक बालगुडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी करण्याची जबाबदारी आपली आहे. सक्षम विचारांचा समाज निर्माण झाला पाहिजे. कोणावर अन्याय होत असेल, त्याला सनदशीर मार्गाने वाचा फोडली पाहिजे. कायद्याचे राज्य आहे,…

Pune : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे – बळीराम बडेकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळाला पाहिजे, त्यांच्यातील उपजत कलागुण विकसीत झाले पाहिजेत, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग व त्यांच्या स्वप्नातील भारत याविषयावर निबंध लेखन, वक्तृत्व…

Pune : महात्मा फुलेंच्या विचारांची पेरणी करण्यातच समाधान – प्राचार्य रवींद्र वाघ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आज सर्व समाजापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. त्यांनी केलेले कार्य आणि त्याग अद्याप तळागाळापर्यंतच्या पोहोचला नाही. त्यांच्या विचारांची पेरणी करून जयंती साजरी करण्यात समाधान…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करा, राज्य सरकारची नियमावली जाहीर ! प्रभातफेरी,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (दि.14 एप्रिल) साधेपणाने साजरी करावी असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. तसेच प्रभातपेरी, बाईक रॅली, मिरवणूकांवर बंदी घातली आहे. शासनाकडून…

खडसेंची नाराजी आणि भाजपमधील गटबाजीवर प्रथमच बोलले विनोद तावडे ! म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील भारतीय जनता पक्ष हा एकसंघ आहे. यात कुठलीही फळी नाही. राज्यात तसं कुठलंही वातावरण नाही असं मत माजी मंत्री आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या…