Browsing Tag

संत ज्ञानेश्वर महाराज

दगडूशेठ ट्रस्टच्या पुढाकाराने वाल्ह्याच्या पालखी तळावर सहाशे वृक्षांची लागवड

पुणे - संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पंढरपूर पालखी वारीचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे असतो. मुक्कामाचा हा तळ प्रसिद्ध आहे. या तळावर विविध जातींच्या सहाशे वृक्षांची लागवड श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या…

पंढरपूला जाण्यासाठी वारकऱ्यांची मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षाची परंपरा असलेला पालखी सोहळा यंदाच्या वर्षी रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने…

Coronavirus : पिंपरी पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड पोलीस दलात आणखी एका अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या १६ झाली असून १३ पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या…

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका ‘शिवनेरी’ने पंढरपूरला नेणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देहू येथून जगत् गुरु संत तुकाराम महाराज यांची आणि आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला शिवनेरी बसने नेण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, यासाठी प्रशासनाने काही…

‘या’ संस्थेत विद्यार्थ्याला ‘फी’ आणि शिक्षकाला ‘वेतन’ नाही,…

आळंदी (पुणे) : पोलीसनामा ऑनलाइन - आधुनिक काळात एक अलौकिक अध्यात्मिक शिक्षण देणारी वारकरी शिक्षण संस्था.. free of cost शिक्षण देणारी जगातील पहिली वारकरी शिक्षण संस्था..भक्तीचा लळा लागे टाळी ब्रह्मानंदी । चारी धामाचे सुख देई वैष्णवा…

मनुष्य जन्माचा उपयोग कसा करावा हे संत ज्ञानोबाराय सांगतात…

पोलीसनामा ऑनलाइन टीम -सुढाळ ढाळाचे मोती अष्टै अंगे लवे ज्योती | जया होय प्राप्ति तोचि लाभे ||१|| हातीचे निधान जाय मग तूं करिसी काय | पोळलियावररी हाय निवऊ पाहे ||२|| अमृते भोजन घडे काजियाने चूळ जोडे | मग तये चरफडे भिती नाही ||३|| अंगा…

मृत्युच्यावेळी ‘जीवा’ला किती ‘वेदना’ होतात माहित आहे का ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम - शंभर इंगळ्या एकावेळी चावल्यावर जेवढ्या वेदना होतात तेवढ्याच वेदना मृत्युच्यावेळी जीवाला होतात. आपण आयुष्यभर खूप संपत्ती कमावतो. काहीजण सात पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती कमावतात. पण आयुष्याच्या शेवटी यापैकी काहीही…

परमार्थात ‘या’ 5 गोष्टी फार महत्वाच्या असतात, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम - अध्यात्म हे श्रद्धेचे शास्त्र आहे. परमार्थात भाव, श्रद्धा, विश्वास, निष्ठा, अनन्यता असेल तरच त्याचे फळ मिळते. भगवान अर्जुनाला म्हणतात;ये तू धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते! श्रध्दधाना मत्परमा भक्तास्ते अतीव मे…

पसायदान ! ‘खराब’ माणसांचा नाही तर त्यांच्यातील वाईट गुणांचा ‘नाश’ करण्याची…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या नावातच 'ज्ञान' आणि 'ईश्वर' असे शब्द आहेत. ज्ञान+ईश्वर = ज्ञानेश्वर. म्हणजेच ज्ञानाचा ईश्वर. ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान हे आपल्या सर्वांना अगदी तोंडपाठ आहे. अगदी लहानपणापासून आपण शाळेत,…

एक आठवडा आळंदीमधील वाहतुकीत बदल 

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी आणि परिसरातील वाहतुकीत  बदल करण्यातआले आहेत. काही मार्गावर वाहतूक रोखण्यात आली असून ही वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. आज गुरुवार (दि. 29) …