Hindu Swaraj | हिंदवी स्वराज्याला ३५० वर्षे पूर्ण झाल्याने प्रजासत्ताकदिनी ३५० किल्ल्यांवर फडकणार…
पुणे : Hindu Swaraj | २६ जानेवारी २०२४ रोजीच्या भारतीय प्रजासत्ताकदिनी (Republic Day) महाराष्ट्रातील ३५० किल्ल्यांवर तिरंगा व भगवा ध्वज फडकविण्यात येणार आहे. श्री शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याला (Hindu Swaraj) २०२३-२४ वर्षात ३५० वर्षे…