Browsing Tag

Amitabh Kant

देशातील सर्वात मोठी रोबोट कंपनीची नोएडामध्ये झाली सुरुवात, नीती आयोगाचे CEO अमिताभ कांत यांनी केले…

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या ऑटोमेशन आणि रोबोटिक्स कंपन्यांपैकी एक अ‍ॅडव्हर्ब (Addverb) ने बोट व्हॅली नावाने नोएडामध्ये नव्या प्लँटची सुरुवात केली आहे. अ‍ॅडव्हर्बच्या नव्या फॅक्टरीचे उद्घाटन नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी केले.…

रेकॉर्ड : जानेवारीमध्ये UPI मार्फत झाले 230 कोटीचे व्यवहार, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   कोरोना काळात भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) देशात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत आहेत. देशातील डिजिटल व्यवहार 2021 पर्यंत चारपटीने वाढण्याची अपेक्षा आहे. भारतात लोक डिजिटल व्यवहारासाठी यूपीआय…

नीती आयोगाचे अमिताभ कांत यांचे ‘ते’ विधान धक्कादायक; खा. सुप्रिया सुळे संतापल्या,…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   भारतात अतिलोकशाहीमुळे कठोर सुधारणा करणे कठीण असल्याचे वक्तव्य निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत (NITI Aayog CEO Amitabh Kant) यांनी केले आहे. कठोर सुधारणांशिवाय चीनशी स्पर्धा करणे सोपे नाही, असेही ते…

’आरोग्य सेतु अ‍ॅप’नं केला आणखी एक ‘रेकॉर्ड’, जगभरातील Apps ला दिली ‘टक्कर’,…

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संसर्गापासून वाचण्यासाठी माहिती देणारे सरकारी अ‍ॅप आरोग्य सेतु बाबात सुरूवातीस शंका उपस्थिती केली गेली होती. हे सुरक्षित नसल्याचे म्हटले गेले. शिवाय वैयक्तीक माहिती धोक्यात असल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर…

भारतात ‘कोरोना’च्या रुग्णांचा रिकव्हरी रेट अमेरिकेपेक्षा 20 पट चांगला, आतपर्यंत 39…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   भारतातील कोरोना बळी पडलेल्यांचा रिकव्हरी रेट अमेरिकेपेक्षा 20 पट चांगला आहे. अमेरिकेत, जेव्हा संसर्गाची एकूण प्रकरणे एक लाख होती, तेव्हा केवळ दोन टक्के लोक या आजाराने बरे झाले होते, तर भारतात सुमारे 40 टक्के…

‘कोरोना’विरुद्ध लढण्यासाठी PM मोदींनी बनवल्या 10 ‘टीम’, त्यांच्याच खांद्यावर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूविरूद्ध लढा देण्यासाठी 10 संघांची स्थापना केली आहे. मोदी सरकारने या साथीचे निर्मूलन करण्यासाठी आणि सरकारी उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी आणि…

सरकारच्या ‘कमतरता’ सांगितल्यास आम्ही त्यामध्ये ‘सुधारणा’ करू, अर्थतज्ञांच्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा दुसरा अर्थसंकल्प 2020 सादर होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी मॅरेथॉन बैठक घेतली. यानंतर अर्थशास्त्रज्ञ चरण सिंह म्हणाले की ग्रामीण भागात खर्च वाढवण्याची गरज आहे, ना की आयकरता सूट…

मोदी सरकार ‘तेजस’नंतर आता 150 रेल्वे गाड्या आणि 50 स्टेशनचं खासगीकरण करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने देशाच्या रेल्वे स्थानकांचे आणि रेल्वेचे खासगीकरण करण्याचा वेग वाढवला आहे. देशाची पहिली खाजगी सेमी हायस्पीड ट्रेन तेजसला पहिली कॉरपोरेट रेल्वे बनवल्यानंतर आता भारतीय रेल्वे 50 रेल्वे स्थानकांवर 150…