नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय रेल्वेने रविवारी माहिती दिली आहे की, 12 मे पासून प्रवासी गाड्या सुरू होतील. रेल्वेने सांगितले की सर्व गाड्या एकाच वेळी सुरू करण्याऐवजी अनुक्रमिक मार्गाने सुरू केल्या जातील. तसेच सोमवारी संध्याकाळी चार…
रायपूर : पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन मुळे ज्यांचे लग्न ठरले आहे अशा जोडप्यांचे चांगलेच वांदे झाले आहेत. कोणी आपले लग्न पुढे ढकलले तर कोणी लॉकडाऊन मध्येच आपले छोटे खाणी विवाह आटोपले. असाच लॉकडाऊन मध्ये नुकताच १ विवाह…
बिलासपूर : वृत्तसंस्था - छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये एका तरुणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. बिलासपूरजवळील खुडुबांथा या गावातील तरुण बेपत्ता होता. त्याचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत…
घुमारवीं (बिलासपुर) : वृत्तसंस्था - स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही स्वातंत्र्य सैनिकांच्या घरापर्यंत रस्ता पोहोचलेला नाही. घुमारवीं विधानसभा मतदार संघातील करलोटी गावचे रहिवाशी स्वातंत्र्य सैनिक अमरनाथ (९१) यांना आजारी असलेल्या अवस्थेत आजही…
रायपूर : वृत्तसंस्थामाजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नुकतेच नवी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात निधन झाले, भारतामध्ये सर्वपक्षीय नेत्यांबरोबर जगभरातील विविध नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी केलेल्या…