नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भूतानने नेहमीच आपल्या सौंदर्याने भारतीय पर्यटकांना आकर्षित केले आहे. पर्यटकांसाठी, हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. त्यातही सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा देश भारताच्या शेजारी आहे. या सर्व कारणांमुळे, भारतातून मोठ्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सरकारने पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालयाने पेन्शन वितरित बँकांना 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांचे प्रमाणपत्र सादर न केलेल्या पेन्शनधारकांकडून जास्तीत जास्त 60 रुपये…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी खास योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की सरकार शेतकऱ्यांना किसान रेल्वे सुरु करुन देईल. तसेच उड्डाण सेवा सुरु करण्यात येईल.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या अर्थसंकल्पात कुसुम योजना कायम सुरु ठेवण्याची घोषणा केली आहे. ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोलर पंपाचे वाटप करण्यात येईल. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाबाबतच्या…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठी शाळेत शिकल्या कारणाने मुंबई महानगरपालिकेकडूनच नोकरी नाकारण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. 10 वी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात झाल्याने मुंबई महापालिकेच्या शाळांसाठी पात्र ठरलेल्या 102 उमेदवारांना डावलण्यात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जर आपण देखील दरवर्षी २.५ लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करत असाल आणि आपण नियोक्ता (Employer) ला पॅन आणि आधार क्रमांक (Pan and Aadhaar Details) चा तपशील प्रदान केला नसेल तर आपल्याला त्रास होऊ शकणार आहे.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - १ जून २०२० पासून 'एक राष्ट्र, एक रेशन कार्ड' योजना सुरु करण्याची घोषणा केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे. १ जानेवारीपासून 'एक राष्ट्र, एक रेशन कार्ड' या योजनेची सुरुवात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पॅन कार्ड आज अत्यंत महत्वाचा दस्तावेज बनले आहे. सरकारशी संबंधित सर्व सेवांमध्ये पॅनकार्ड आवश्यक झाले आहे. अशातच अनेक जण कर चुकवण्यासाठी एकापेक्षा अधिक पॅन कार्ड तयार करुन घेतात. परंतु या करचुकवेगिरी करणाऱ्यांना…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निवृत्तीनंतर पेन्शन मिळणार असेल तर आत्मनिर्भर असल्याचा आनंद होते. त्यासाठी पेन्शन संबंधित अनेक योजना देखील आहेत. ज्या फक्त निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच उपलब्ध करुन दिल्या आहेत. अशीच भारत सरकारची योजना…