भारतानं 59 चिनी ऍप्सवर बंदी घातल्याने चिंतेत China, App कंपन्यांना होतेय कोट्यवधींचे नुकसान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हिंसक चकमकीनंतर भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. अलीकडेच भारताने चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातली आहे. त्यानंतर चीन अस्वस्थ झाला आहे. चीनने आता हे मान्य केले आहे की, भारतात बंदी घातल्यानंतर टिकटॉकची मूळ कंपनी…