नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मुख्यमंत्री नितीशकुमार बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय लढाई जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. गेल्या 15 वर्षांपासून युतीच्या मदतीने सत्तेवर राहण्याचा इतिहास रचणाऱ्या नितीशकुमार यांच्यासाठी ही निवडणूक…
बेंगलुरु : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशात फ्लोअर टेस्टच्या मागणीसाठी दाखल याचिकेवर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे शिष्टमंडळ दुपारी 1.45 वाजता राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेणार आहेत. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान…
पोलीसनामा ऑनलाईन टीम - मध्य प्रदेशात सत्तासंघर्ष शिगेला पोहचला असून काँग्रेसचे आणखी 20 आमदार बंडखोरीच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्यांची लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असल्याचा दावा या राज्यातील 22 बंडखोर आमदारांनी मंगळवारी केला आहे.…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ४० झाली असून, त्यामध्ये २६ पुरुष आणि १४ महिलांचा समावेश आहे व एका रुग्णांची परिस्थिती गंभीर आहे. मात्र सरकार अद्याप बस किंवा रेल्वे बंद करण्याच्या विचारात नसून, गर्दी कमी…
भोपाळ : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपाच्या चक्रव्यूहात सापडलेले काँग्रेसचे कमलनाथ सरकार वरून भलेही आपल्याकडे आमदारांचे बहुमत असल्याचे सांगत असले तरी आतून त्यांना सत्ता जाण्याची भिती आहे. सरकार चारही दिशांना बचावाचा मार्ग शोधत आहे, तर भाजपाने…
पोलिसनामा ऑनलाईन टीम - छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि सातार्याचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले पुन्हा एकदा दिल्लीचे तख्त राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारतीय जनता पक्षाकडून त्यांना राज्यसभेवर बिनविरोधची औपचारिकता बाकी राहिली आहे.…
इंदौर : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे राज्यात राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. जवळपास अर्ध्या रात्री राजभवनातून यासंदर्भातील…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 26 वर पोहचली आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालये तसेच चित्रपटगृहे आणि मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचा खर्च…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि उपाययोजना करण्यात येत असले तरी, रुग्णांचा आकडा वाढत आहे. राज्यात एकूण 26 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला आहे. यापूर्वी मोदी सरकारने कोरोना व्हायरसने मृत्यू झाल्यास स्टेट डिजास्टर रेस्पॉन्स फंडमधून…