‘गांधी जयंती’दिनी अण्णा हजारेंचा Smart City संकल्पनेवर ‘प्रहार’ !…
अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - निसर्ग आणि मानवतेचं शोषण करून साधलेला विकास हा शाश्वत नव्हे तर केवळ फुगवटा असतो. त्यामळं स्मार्ट सिटी नव्हे तर समृद्ध खेडीच देशाला तरू शकतील. महात्मा गांधींनी हाच संदेश दिला होता. मात्र आपण तो विसरून गेलो.…