Browsing Tag

Tata Consultancy Services

TCS | भारती एयरटेल आणि TCS ची 5G नेटवर्क बनवण्यासाठी पार्टनरशिप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (policenama online) - टेलीकॉम कंपनी भारती एयरटेल (bharti airtel) आणि देशाची सर्वात मोठी सॉफ्टवेयर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) tata consultancy services ने देशात 5G नेटवर्क सोल्यूशन्ससाठी स्ट्रॅटेजिक…

TCS कंपनीकडून पुन्हा एकदा वेतन वाढीची घोषणा; 4.7 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भारतातील सर्वात मोठी असलेली माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील कंपनी म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) तर या कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुर्वीप्रमाणे आताही या कंपनीने आणखी एकदा आपल्या कर्मचाऱ्यांच्या…

Coronavirus Vaccination : ‘या’ 7 कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना मिळणार मोफत लस; कुटुंबातील…

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनावरील लस दिली जात आहे. त्यानुसार, देशभरात लसीकरणाचा हा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. ही लस घेण्यासाठी प्री-रजिस्ट्रेशन करणे गरजेचे असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले…

पुण्यात पुन्हा लॉकडाऊन ? आगामी 8 दिवसात ठरणार !

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - शहरासह पिंपरी आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरसकट टाळेबंदी कारायची कि नाही यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सध्याची कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भारतीय विज्ञान…

TCS चे संस्थापक FC कोहली यांचं वयाच्या 96 व्या वर्षी ‘निधन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -    देशातील सर्वात मोठी आयटी सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services) चे संस्थापक आणि पहिले सीईओ एफसी कोहली (Faqir Chand Kohli) यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. त्यांना भारतीय आयटी…

M-Cap : TCS 9 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेली दुसरी भारतीय कंपनी बनली, कंपनीच्या शेअर्समध्ये…

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) नऊ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल साध्य करणारी दुसरी भारतीय कंपनी बनली आहे. यापूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने बाजार मूल्यांकनाच्या बाबतीत हा आकडा गाठला होता. बीएसई वर…

टाटांची TCS मंदीतही देणार 40 हजार तरूणांना रोजगार !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान 'आपल्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांची काळजी घ्या. कुणालाही नोकरीवरुन काढून टाकू नका' असे आवाहन केले होते. तरीही देशातील…