पोलीसनामा ऑनलाईन टीम - कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांना वायनाडमध्ये ८ लाखांची आघाडी मिळाली आहे. तर अमेठीतून त्यांना १५ हजारांची पिछाडी मिळाली आहे. राहूल गांधी यांनी यावेळी वायनाड आणि अमेठीतून निवडणूक लढविली आहे.गांधी घराण्याचा…
लखनऊ : वृत्तसंस्था - आम्ही देशाचे हित लक्षात घेऊन भाजपा आणि आरएसएसवादी शक्तींना दुर्बल करण्यासाठी उत्तर प्रदेशात लोकसभा मतदारासंघातील अमेठी व रायबरेली या जागा काँग्रेसला दिल्या आहेत असं स्पष्टीकरण बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख…
अमेठी : वृत्तसंस्था - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सध्या एका व्हिडीओ वरून चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा देण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिल्याच्या कथित प्रकरणात राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगानं प्रियांकांना…
अमेठी : वृत्तसंस्था - अमेठी मतदारसंघ हा गांधी घराणे व काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यंदा चौथ्यांदा अमेठीमधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. याआधी गांधी घराण्यातून संजय गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी…
अमेठी : वृत्तसंस्था - अमेठी लोकसभा मतदारसंघामध्ये स्मृती इराणी यांनी चपला वाटून जनतेचा अपमान केला असल्याचा आरोप काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केला आहे. तसेच यातून इराणी यांनी राहुल गांधींना खिजवण्यासाठी केल्याचेही प्रियंका गंधी…
अमेठी : वृत्तसंस्था - राहुल गांधी ना आपल्यांचे झाले, ना परक्यांचे त्यांच्यासोबत असलेल्या ममता बॅनर्जी त्यांना महत्व देत नाहीत तर दुसरीकडे ज्याच्यासोबत त्यांनी सत्ता उपभोगली त्या डाव्यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला असे म्हणत केंद्रीय…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा चालू होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. राहुल गांधी अमेठीसह केरळमधील काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या वायनाड मतदार संघातून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दोन मतदरसंघातून निवडणूक लढणार असल्याचे केरळचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन म्हणाले आहेत. राहुल गांधी अमेठीसह केरळमधील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या वायनाड…
अमेठी : वृत्तसंस्था - एका सभेदरम्यान काँगेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जैश-ए-मोहम्मद चा संस्थापक मसूद अजहर याला आपल्या भाषणात मसूदजी असा उल्लेख केला. त्यावरून राजकीय क्षेत्रात राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. आगामी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राफेल करारावरून गेल्या काही दिवसात देशभरात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. राफेलवरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर आरोप केले होते. त्यानंतर आता राफेल भारतात कधी येणार याबाबतची माहिती…