नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. मग 8-9 महिन्यांनंतर पहिल्यांदाच बाजारपेठ भरली आहे. दुकानांवर गर्दी जमण्यास सुरुवात झाली असून लोक जोरदार खरेदी करत आहेत. अशा परिस्थितीत लोकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लॉकडाउन आणि कोरोना व्हायरस महामारी दरम्यान देशात फेस्टिव सीजन ऑनलाइन सेलची सुरूवात होणार आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स साइटने याची घोषणा केली आहे. या ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांच्या सर्व ऑफर आणि…
पोलिसनामा ऑनलाइन : कोरोनाव्हायरस महामारीच्या दरम्यान देशात सणासुदीच्या ऑनलाइन विक्रीची सुरूवात झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच देशात सणासुदीचा सीजनही सुरू झाला आहे, जो सुमारे 2 ते 3 महिने चालु शकतो. या संधीचा फायदा घेण्यासाठी…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - देशातील पेट्रोल पंपांवर चिप लावून तेल चोरी करणे ऑपरेटरला महाग पडणार आहे. देशात दररोज पेट्रोल पंपांवर मशीनमध्ये चिप टाकून पेट्रोल आणि डिझेलचे घटते प्रकरण लक्षात घेता मोदी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. 20 जुलै रोजी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारने आजपासून देशातील ग्राहकांना अनेक अधिकार दिले आहेत. ग्राहक संरक्षण कायदा 2019 आजपासून संपूर्ण देशात लागू करण्यात आला आहे. 1986 चा कायदा नवीन ग्राहक संरक्षण कायद्यात बदलण्यात आला आहे. तब्बल 34…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्र सरकारने ग्राहकांना आणखी मजबूत आणि अधिक सशक्त बनविण्यासाठी 34 वर्षांनंतर नवीन ग्राहक संरक्षण कायदा (Consumer Protection Act, 2019) आणला, जो आजपासून लागू केला जाईल. गुरुवारी सरकारने यासंदर्भात अधिसूचना जारी…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मागील वर्षी संसदेने संमत केलेला आणि कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेला नवा ग्राहक संरक्षण कायदा २०१९ हा अखेरीस सोमवार अर्थात दि, २० जुलैपासून अंमलात येणार आहे. त्याबाबतची अधीसूचना केंद्र सरकारने बुधवारी (दि, १५ जुलै…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - ग्राहक संरक्षण कायदा -2018 लवकरच संपूर्ण देशात लागू होणार आहे. ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, हा कायदा 20 जुलै 2020 किंवा पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी लागू होईल.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ग्राहक संरक्षण कायदा विधेयक २०१९ लोकसभेत समंत करण्यात आले आहे. या विधेयकात अनेक नवे बदल करण्यात आले आहेत ज्याने ग्राहकांना ताकद मिळणार आहे. यातील सर्वात महत्वपूर्ण तरतूद म्हणजे ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणे.…