‘…तेव्हा काही करता आले नाही , मात्र आता सैन्याने काय केले हे सर्वांनी…
कन्याकुमारी : वृत्तसंस्था - भारत पाकिस्तानच्या तणाव निवळताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तमिळनाडूमधील कन्याकुमारी येथे विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले आहेत. त्यावेळी त्यांनी देशातील सैन्याचे कौतुक केले. तर विरोधकांवर टीकाही केली…