Browsing Tag

शेतकरी संघटना

शेतकर्‍यांचा मोदी सरकारला इशारा ! 3 ही कृषी कायदे रद्द होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच ठेवणार

नवी दिल्ली : आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी बुधवारी म्हटले की, नवीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी मोदी सरकारने संसदेचे विशेष सत्र बोलावले पाहिजे आणि जर मागण्या मान्य झाल्या नाही तर राष्ट्रीय राजधानीचे इतर रस्तेसुद्धा अडवले जातील. पत्रकार परिषदेत…

महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आक्रमक ! कृषी कायद्याविरोधात आज रास्ता रोको, संघटना एकवटल्या

मुंबई : दिल्लीतील नव्या कृषी कायद्याविरोधातील शेतकर्‍यांचे आंदोलन वाढत चालले असतानाच आता महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आक्रमक झाला आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीसह विविध शेतकरी संघटना आज राज्यात तीव्र आंदोलन करणार आहेत. तसेच मोदी…

कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक, ट्रॅक्टर पेटविल्याचा व्हिडीओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन - कृषी उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य विधेयक, तसेच कृषी मूल्य आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक केंद्रातील मोदी सरकारने पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाने संमत केली. त्या पार्श्वभूमीवर देशभरातून आता विरोधक आणि…

कृषी विधेयकाला विरोध : शेतकरी संघटनांचे आज देशव्यापी आंदोलन

पोलिसनामा ऑनलाईन टीम - नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात विविध शेतकरी संघटनांनी आज‘भारत बंद’चा नारा दिला आहे. काँग्रेसने काल दोन महिन्यांच्या देशव्यापी आंदोलनाची सुरुवात केली असून प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, कर्नाटकमध्ये झालेल्या…

कृषी विधेयकाला झालेल्या विरोधानंतर मोदी सरकारने 11 कोटी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठवला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नवीन कृषी कायद्याबाबत झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने देशातील सुमारे 11 कोटी शेतकर्‍यांना एक खास संदेश पाठविला आहे. हा संदेश किमान हमी भावाशी (एमएसपी) संबंधित आहे. या संदेशामध्ये रबी हंगाम 2020-21…

PM-Kisan स्कीमव्दारे महाराष्ट्रातील 35.59 लाख शेतकर्‍यांना मिळाले 12-12 हजार रूपये, ‘हे’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कृषी विधेयक (2020) च्या सभोवताली असलेल्या मोदी सरकारला विरोधी आणि काही शेतकरी संघटना शेतकरीविरोधी सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण हे खरे आहे की मध्यस्थांशिवाय शेतकर्‍यांच्या हाती शेतीला थेट आधार देणारे हे…

बंदरावर अडकलेला कांदा निर्यातीस वाणिज्य विभागाचा ‘ग्रीन’ सिग्नल !

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - वाणिज्य मंत्रालयाने दिनांक 14 आणि 15 सप्टेंबर रोजी निर्यातीची परवानगी मिळालेल्या कांद्याला निर्यात करण्यास परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील सीमेवर आणि बंदरावर मोठ्या प्रमाणामध्ये कांदा हा…

शरद पवार अन् दानवेचं ठरलं, ‘या’ कारणासाठी लवकरच PM मोदींना भेटणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्र सरकारने अचानक निर्यात बंदीचा निर्णय जाहिर केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. राज्यातील विविध शेतकरी संघटनांकडून या निर्णयाचा विरोध करत आहेत. कांदा उत्पादकांना याचा मोठा फटका बसणार…

शेतकरी विरूध्द मोदी सरकार ! नेमकं काय आहे ‘त्या’ 3 अध्यादेशांमध्ये ज्यामुळं रस्त्यापासून…

पोलीसनामा ऑनलाइन : देशातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे.आणि याचे कारण आहे मोदी सरकारने पारित केलेले तीन अध्यादेश आणि आता ते संसदेत विधेयक म्हणून सादर करण्यात आले.सोमवारी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी संसदेत या तीन…

कांदा निर्यातबंदी ! शरद पवारांनी मोदी सरकारला करुन दिली ‘या’ धोक्याची जाणीव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांचा रोष लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नी केंद्रीय…