Browsing Tag

३७० कलम

अमित शहांचं राहुल गांधींना ‘ओपन चॅलेंज’, कलम 370 पुन्हा आणुन दाखवाचं !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला असून भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेता राहुल गांधी यांना एक आव्हान दिले आहे. नंदुरबार जिल्ह्यात प्रचारासाठी आलेल्या…

विधानसभा निवडणुका 370 कलमावर लढविण्याचा भाजपाचा ‘अजेंडा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुका पुलवामा हल्ला आणि बालाकोट एअर स्ट्राईकचा निवडणुक मुद्दा बनवून साडेतीनशेहून अधिक जागा जिंकणाऱ्या भाजपाने महाराष्ट्रासह हरियाणा आणि झारखंड विधानसभा निवडणुका या ३७० कलमावर लढविण्याचा अजेंडा…

काश्मीर बद्दल ‘ट्विट’ केल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी ‘गोत्यात’…

इस्लामाबाद : वृत्तसंस्था - भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 वे कलम रद्द केल्यापासून पाकिस्तानकडून ट्विटरवरुन आपला राग व्यक्त करून वातावरण दूषित करण्याचं काम सुरु आहे. पाकिस्तानचे राष्ट्रध्यक्ष आरिफ अल्वी काश्मीरविषयी ट्विटरवर…

श्रीनगर : लष्करचा ट्रक समजून केलेल्या दगडफेकीत चालक ठार

श्रीनगर : वृत्तसंस्था - ३७० कलम हटविल्यानंतर १५ दिवस होऊनही काश्मीरमध्ये अजूनही या निर्णयाला जोरदार विरोध होत आहे. रविवारी सुरक्षा दलाचे वाहन समजून लोकांनी केलेल्या दगडफेकीत एका ट्रकचालकाचा मृत्यु झाला. नूर मोहम्मद (रा. जरादीपुरा, जि़ डार)…

J & K : ‘इंटरनेट’ बंद असताना फुटीरतावादी नेते सय्यद गिलानी यांचे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधून 370 कलम रद्द करण्यात आल्यानंतर जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. असे असताना फुटीरतावादी नेते सय्यद अली शाब गिलानी याचे ट्विटर अकाऊंट सुरु आहे. अशी धक्कादायक बाब आता पुढे आली…

पाकचा जळफळाट सुरूच, शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार, एक जवान शहीद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने जम्मू काश्मीर बाबत ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी झाली आहे. पाकिस्तानने आतापर्यंत केलेले भारताविरोधात सर्वच प्रयत्न फसलेले आहेत. पाकिस्तानला भारताविरोधात मदत करण्यासाठी इतर कोणताही…

वेळ पडल्यास पाकिस्तानवर ‘परमाणू’ बॉम्बचा वापर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधील ३७० कलम भारताने रद्द केल्यामुळे पाकिस्तान सोबत सध्या चांगलेच तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडला आहे. तरीही पाकिस्तानचे ना पाक कारनामे काही केल्या संपत नाहीयेत. भारताचे…

मग कलम 370 ‘कायमस्वरुपी’ का केले नाही, PM नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतामध्ये एक देश एक संविधान आम्ही प्रत्यक्षात आणले. जम्मी काश्मीरमधील ३७० कलम कायमचे हटविले. आता अनेकांना ते अतिशय महत्वाचे आणि चांगले होते असे वाटत आहे. जर त्यांना ते इतके महत्वाचे होते, तर ६० वर्षे तसेच का…

काश्मीर कधीच पाकिस्तानचा भाग नव्हता आणि या पुढेही असणार नाही, मुस्लिम धर्मगुरूंची PAK ला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्यावर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे. मात्र पाकिस्तानसोबत इतर कोणत्याही देशाने उभे राहून बाजू घेण्याच टाळल आहे. आता तर ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध मुस्लीम धर्मगुरु इमाम मोहम्मद…

‘अल्लाह’कडून काठी चालली तर मोदींचा ‘घमंड’ राख करू : पाकचे परराष्ट्र मंत्री…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रद्द झाल्यानंतर आता पाकिस्तान कुरापती करण्याचा तयारीत आहे आणि विविध सेवा बंद करत आहे. तर अनेक बेताल वक्तत्व देखील करत आहे. पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सांगितले की,…