पुढील 10 दिवस पाऊस राहणार, मान्सून लांबण्याचे ‘हे’ आहे कारण
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - यावर्षी देशात मागील २५ वर्षांपेक्षा सर्वात जास्त पाऊस पडल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. महाराष्ट्रालाही याचा मोठा फटका बसला असून राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. ज्यात ३७१ जणांचा मृत्यू झाला होता. आत्ता कुठे…