नवी दिल्ली : वृत्त संस्था - लिव्हर आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव आहे. आपले शरीर प्रत्येक आजारापूर्वी किंवा काही बिघाड झाल्यानंतर अनेक संकेत देत असते. अशाच प्रकारे जर लिव्हरमध्ये काही बिघाड असेल तर तो ओळखण्याचे काही संकेत असू शकतात. हे संकेत…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. हाच व्हायरस आपलं रुप दिवसेंदिवस बदलत आहे. यापूर्वी सर्दी, खोकला आणि ताप यांसारखी सामान्य लक्षणे जरी असली तरी कोरोनाची भीती होती. मात्र, आता आणखी दोन लक्षणे कोरोनाची…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - मुलाने योग्य अन्न न खाणे सर्वसामान्य तक्रार बनत चालली आहे. ते एका मोठ्या रोगाचे लक्षण असू शकते. सुरुवातीला सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. या समस्येत मुले फारसे अन्न खाऊ शकत नाहीत. ही समस्या ही काही सामान्य समस्या नाही,…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चुकीची आहारपद्धती आणि बदललेली जीवनशैली यामुळे तरूणांमध्ये टाईप-२ मधुमेही रूग्णांची संख्या वाढतेय. यात २० ते ४० वयोगटातील तरूणांची संख्या सर्वांधिक आहे. शरीरात साखरेची पातळी वाढल्यास मधुमेह हा आजार होतो. मधुमेहावर…
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - भारतात ऑक्टोबर महिन्यापासून अनेक सण सुरू होतात. जेव्हा सणांची चर्चा होते तेव्हा स्वादिष्ट पदार्थ आणि मिठाई यांचा उल्लेख करणे स्वाभाविक आहे. भारतात या काळात लाडू आणि बर्फीपासून ते चकली आणि चिवडा पर्यंत उत्सवयुक्त…
पोलीसनामा ऑनलाईन : आजकाल बसून तासनतास काम करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. बसल्या बसल्या काम करत खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्या पोटातील चरबी दिवसेंदिवस वाढतच राहते. वाढणारी चरबी आपले सर्व सौंदर्य हिसकावून घेते. आपण कोणतेही कपडे परिधान केले…
पोलिसनामा ऑनलाइन - जेवणानंतर अनेकांना पान खाण्याची सवय असते. या पानाचे असंख्य फायदे आहेत. आज आपण विड्याचं पान खाण्याचे तसेच त्याचे इतर काय फायदे होतात याची माहिती घेणार आहोत.1) भूक वाढते - विड्याचं पान खाल्ल्यानं भूक वाढते. सकाळच्या…
पोलीसनामा ऑनलाइन - अन्नविषबाधा ही दूषित अन्न आणि पाणी पिल्यानं होते. जीवाणुंमुळं किंवा लहान कीटकांमुळं अन्न दूषित होतं. असं अन्न खाल्ल्यानं त्रास होतो. शरीरातील विविध सिस्टीमवर याचा परिणाम होतो. परंतु पोट आणि आतंड्यावर याचा जास्त परिणाम…
पोलीसनामा ऑनलाईन : पावसाळ्यात पचन समस्या आणि बद्धकोष्ठतेची समस्या बर्याचदा उद्भवते. डेस्क जॉब करणार्यांमध्ये ही समस्या अधिक आहे. उष्णता आणि पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे बर्याच वेळा भूकही लागत नाही आणि पोटात गॅस देखील तयार होतो. या…
पोलिसनामा ऑनलाइन - डायबिटीज एक आजार आहे. या आजारात इन्सुलिनचे उत्सर्जन शरीरात होऊ शकत नाही. या कारणामुळे शरीरात साखरेचा स्तर वाढतो. डायबिटीज झाल्यावर वजन कमी होऊ लागते, वारंवार लघवीला होते, भूख वाढते आणि थकवा जाणवतो. डायबिटीज दोन प्रकारचे…