औरंगाबाद रेल्वे दुर्घटना : जर कोणी ट्रॅकवर झोपलं तर कोणी काय करू शकतं ? – सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - औरंगाबादमध्ये रेल्वेच्या रुळांवर झोपलेल्या 16 मजुरांचा मालगाडीखाली येऊन नुकताच मृत्यू झाला होता. त्याबाबत सुनावणी करण्यास शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. जर कुणी रेल्वेच्या रुळांवरच झोपलं तर त्याला काय…