Browsing Tag

Aurangabad railway accident

औरंगाबाद रेल्वे दुर्घटना : जर कोणी ट्रॅकवर झोपलं तर कोणी काय करू शकतं ? – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -  औरंगाबादमध्ये रेल्वेच्या रुळांवर झोपलेल्या 16 मजुरांचा मालगाडीखाली येऊन नुकताच मृत्यू झाला होता. त्याबाबत सुनावणी करण्यास शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. जर कुणी रेल्वेच्या रुळांवरच झोपलं तर त्याला काय…

लॉकडाउन जाहीर करण्यापूर्वी दीनदुबळ्या घटकांचा विचार करायलाच हवा होता : शिवसेनेची पुन्हा टीका

पोलीसनामा ऑनलाइन  - कोरोनामुळे देशात लॉकडाउन करण्यात आल्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे लॉकडाउन करण्याआधी केंद्र सरकारने सर्वसामान्य दीनदुबळ्या घटकांचा विचार करायला हवा होता अशी टीका शिवसेनेकडून सामना संपादकीयमधून…