Budget 2019: मोदी सरकारने केला शेतकऱ्यांचा घोर अपमान – राहुल गांधी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपये टाकण्याच्या निर्णयावरून राहुल गांधी यांनी सरकारवर चांगलेच तोंड सुख घेतले आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांना प्रतिदिवस १७ रुपये देऊन त्यांचा घोर अपमान केला आहे अशी…