Coronavirus Impact : परिस्थिती अतिशय गंभीर पण हवा झाली ‘स्वच्छ’,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूच्या साथीने जगभर हाहाकार निर्माण केला आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत 19,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. तथापि, या प्राणघातक विषाणूमुळे, पृथ्वीवर एक सकारात्मक बदल दिसून आला आहे, ज्याचे स्वप्न भारतासह अनेक…