भारताची अर्थव्यवस्थेची सर्वात वाईट कामगिरी : अर्थतज्ज्ञ
पोलिसनामा ऑनलाईन टीम - भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वाईट कामगिरी करणारी अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, असे मत नोबेल पुरस्कार प्राप्त अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. भारताची अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्नांना तोंड…