‘मदतीला विलंब झाल्यामुळेच विदर्भातील शेती आणि घरांचं मोठं नुकसान’
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पुरस्थितीत मदतीला विलंब लागल्यानेच घरे आणि शेतीचे नुकसान झाल्याचं म्हणत, विरोधी…