टीम इंडियाच्या ‘त्या’ ऐतिहासिक कामगिरीला आज 10 वर्षे पूर्ण, तुम्हाला आठवला का?
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - १९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक जिंकला होता. त्याची पुनुरावृत्ती करत २ एप्रिल २०११ साली मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाने इतिहास रचला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजच्या दिवसाला…