1967 मध्ये भारताने ‘ड्रॅगन’ला शिकविला होता धडा, 340 चिनी सैनिक झाले होते ठार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मंगळवारी लडाखमध्ये वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) प्रचंड तणावाच्या दरम्यान भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत आपले 20 सैनिक शहीद झाले. तथापि, चिनी सैन्याचेही नुकसान झाले आहे.
एकीकडे…