Browsing Tag

Martyr

चायनीज Apps वर बंदी घातल्यानंतर TV ची ‘सीता’ दीपिका चिखलियानं दिली ‘अशी’…

भारत सरकारनं आता 59 चायनीज अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यात टिकटॉक आणि युजी ब्राऊजर यांचाही समावेश आहे. आयटी अ‍ॅक्ट 69 ए अंतर्गत सरकारनं हे पाऊल टाकलं आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात सुरू असणारा सीमावाद कमी होत नाहीये अशात सरकारनं हे पाऊल टाकलं…

’तो हो जाए दो-दो हाथ’, HM अमित शाह यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

पोलिसनामा ऑनलाईन टीम - पूर्व लद्दाखमधील गलवान खोर्‍यात 15 जूनच्या रात्री भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. यात 20 भारतीय जवान शहिद झाले. यावरून विरोधी पक्ष काँग्रेसने मोदी सरकारवर खोचक टीका केली. अनेक आरोपही केले.…

Mann Ki Baat : भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना लडाखमध्ये चोख प्रत्युत्तर : PM मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना लडाखमध्ये जशांस तसं प्रत्युत्तर देण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. भारत मैत्री निभावतो. मात्र कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेनं पाहिल्यास त्याला प्रत्युत्तर…

गलवान व्हॅलीची स्पेलिंगही विसराल, काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी चिनी पत्रकाराला सुनावले

पोलिसनामा ऑनलाईन टीम - भारत-चीन लष्करामध्ये गलवान व्हॅलीत संघर्षावरून दोन्ही देशात तणावाची परिस्थिती आहे. गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षानंतर चीन परराष्ट्र मंत्रालयाबरोबरच चिनी पत्रकारांकडून गलवान व्हॅलीवर हक्क सांगितला जात आहे. गलवान व्हॅली…

भारत-चीन सैनिकांत पुन्हा संघर्षांची शक्यता !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - गलवान खोर्‍यात 15 जूनच्या रात्री चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षांत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर या भागातील स्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. समोरासमोर उभ्या ठाकलेल्या दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये कोणत्याही…

India China Faceoff : राहुल गांधींनी यामध्ये राजकारण करू नये, LAC वर जखमी झालेल्या जवानाच्या…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारत - चीन दरम्यान पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशात चीन विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय…

India China Border Dispute : भारत-चीन LAC वर ‘या’ कारणामुळं शस्त्र सोबत ठेऊ शकत नाहीत…

नवी दिल्ली : वृत्त संस्था - भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान खोर्‍यात हिंसक संघर्ष झाला तेव्हा आपल्या सैनिकांकडे शस्त्र नव्हती. चीनच्या सैनिकांनी आपल्या जवानांवर खिळे लावलेल्या काठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला चढवला. यामध्ये आपले 20 जवान…

मोठा खुलासा ! ‘ड्रॅगन’नं ‘या’ भीतीनं लपवला ठार झालेल्या चीनी सैनिकांचा आकडा

पेईचिंग : वृत्त संस्था - पूर्व लडाखजवळील सीमेवरील तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरु असतानाच सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये हिंसाचार झाला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. तर…

भारत चीनला देणार 1126 कोटींचा आर्थिक फटका ?

नवी दिल्ली : वृत्त संस्था - सध्या भारत-चीनमधील वातावरण अतिशय तणावाचे आहे. चीनने गलवान खोर्‍यात जे कृत्य केले आहे, त्यानंतर भारतात संतापाची लाट आहे. सोमवारी गलवान खोर्‍या भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जो हिंसक संघर्ष झाला, त्यामध्ये भारताचे…

भारत सरकारचा मोठा निर्णय ! ‘BSNL ला चीनी उपकरणांवरील अवलंबन कमी करण्यास सांगितले

नवी दिल्ली : वृत्त संस्था - गलवान खोर्‍यात भारतीय आणि चीनी सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. या घटनेनंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने देशात 4जी च्या कार्यप्रणालीत वापरल्या जाणार्‍या चीनी…