Browsing Tag

Pesticides

UP : PM मोदींचा मंत्र घेतला मनावर अन् 8 महिन्यात कमावले 138 कोटी

लखनऊ : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'कोरोना महामारी ही एक संधी असून, या संकटास संधीत बदला,' असे आवाहन केले होते. तेच आवाहन स्वीकारत उत्तर प्रदेश सरकारने संधीचे सोने केले आहे. मागील ८ महिन्यांच्या कालावधीत उत्तर प्रदेश सरकारने…

कीटकनाशक औषधांमध्ये असणारी सामुग्री ‘कोरोना’ व्हायरसपासून बचाव करू शकते ? जाणून घ्या…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   कीटक औषधांमध्ये आढळणारा एक सक्रिय पदार्थ (कोविड -19) कोरोना विषाणूपासून संरक्षण प्रदान करू शकतो. ब्रिटनच्या संरक्षण प्रयोगशाळेने केलेल्या प्राथमिक अभ्यासात हा दावा केला आहे. डिफेन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी…

खुशखबर ! शेतकर्‍यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार लवकरच लावू शकते किटकनाशकांच्या वापरावर बंदी

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - भारत सरकारने शेतीत वापरल्या जाणार्‍या 27 कीटकनाशकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून यासाठी 14 मे 2020 रोजी एक मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यावर लोकांशी चर्चा करण्यासाठी आणि त्यांचे मत देण्यासाठी सरकारने…

घरात लावा ‘ही’ 5 झाडं, आतमध्ये भटकू देखील देणार नाहीत डासांना

पोलीसनामा ऑनलाईन : भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे या साथीचा प्रादुर्भाव वाढत आहे, तर दुसरीकडे डासांमुळे देशातील बर्‍याच भागात दहशत निर्माण झाली आहे. मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लूसारखे अनेक गंभीर आजार…

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! कापणी यंत्रांच्या वाहतुकीस सूट, कीटनाशके आणि बी- बियाण्यांच्या विक्रीस…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना लॉकडाऊन दरम्यान केंद्र सरकारने पीक कापणीसाठी कापणी यंत्राला (हार्वेस्टिंग) परवानगी दिली आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल डिस्‍टेंसिंग पाळून शेतकऱ्यांना पिके…

मोठया ब्रॅन्डचं दूध देखील आरोग्यासाठी सुरक्षित नाही : सरकारी एजन्सी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कच्चे दूधच नाही तर मोठं मोठ्या ब्रॅंडचे दूधाची गुणवत्ता आणि सुरक्षाच्या मानकांवर उतरत नाही. ही बाब भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSI) एका संशोधनात समोर आली. एफएसएसआय देशातील खाद्य पदार्थांची…

कीटकनाशक सुरक्षित वापर व कापूस पिकावरील बोंड अळी व्यवस्थापन  

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - शेतकऱ्यांना कीटकनाशक सुरक्षित वापर व कापूस पिकावरील बोंड अळी व्यवस्थापन याची जनजागृती करण्यासाठी जनजागृतीच्या रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांचे हस्ते करण्यात आले. सदर जनजागृती रथ कळंब तालुक्यात आठ…

फक्त पाण्यानेच नव्हे, तर बेकिंग सोडा वापरून धूवा फळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पाण्याखाली फळे धुतल्याने धूळ-माती निघून जाते. परंतु, पेस्टिसाइड्स जात नाहीत. फळे पिकवण्यासाठी, आकर्षक दिसण्यासाठी, दीर्घकाळ टीकण्यासाठी त्यांच्यावर रसायनांचा मारा केला जातो. ही रसायने अतिशय धोकायदायक असतात. हे…