Abdul Sattar | ‘दारु घेता का?’, अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्यादरम्यान कृषीमंत्री अब्दुल…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने (Rain in Maharashtra) शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यामुळे राज्यात ओल्या दुष्काळाची मागणी जोर धरत आहेत. त्यासंदर्भात कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पाहणी दौरा सुरु केला…