मोदी सरकारनं गरिबांसाठी जाहीर केलं ‘पॅकेज’, राहुल गांधी म्हणाले पहिलं योग्य…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना विषाणूच्या गंभीर टप्प्यात असलेल्या देशातील गरीब वर्गासाठी मोदी सरकारने गुरुवारी मदत पॅकेज जाहीर केले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासाठी १.७० लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यानंतर कॉंग्रेसचे माजी…