Browsing Tag

अरुणाचल प्रदेश

अरूणाचलपासून लडाखपर्यंत, चीनच्या सीमेवर तब्बल 43 पुलांचं आज उद्घाटन करणार राजनाथ सिंह

पोलिसनामा ऑनलाईन टीम : गेल्या पाच महिन्यांपासून लडाखच्या सीमेवर चीनबरोबर तणाव सुरू आहे. अशा परिस्थितीत भारत आपल्या सीमा मजबूत करण्यात व्यस्त आहे. या भागातील आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह चीनच्या सीमेवर एकूण ४३…

Weather Updates : देशातील ‘या’ भागात मुसाळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) पुढील चार-पाच दिवसांत किनारपट्टीस्थित आंध्र प्रदेश (एपी), तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, किनारपट्टी व उत्तर कर्नाटक, केरळ आणि माहे येथे जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज…

अरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झालेल्या 5 युवकांना उद्या भारताच्या ताब्यात देणार चीन : किरेन रिजिजू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, चीनी पिपल्स लिबरेशन आर्मी अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेल्या पाच युवकांना शनिवारी भारताच्या स्वाधीन करेल. पीएलएने यापूर्वी पुष्टी केली होती की बेपत्ता झालेले तरुण…

गलवान-पॅगाँगच नव्हे तर ‘या’ 8 पॉईंटबाबत देखील चीन अन् भारत आमने-सामने

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  भारत आणि चीनमधील सीमावाद जवळपास ६ दशकांपूर्वीचा आहे. तो सोडवण्यासाठी भारताने नेहमीच पुढाकार घेतला, पण चीनने त्यांच्या वतीने असे कधी केले नाही. कधी लडाख, कधी अक्साई चिन, कधी तिबेट तर कधी डोकलाम आणि सिक्कीम. चीन…

नाशिक : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या लष्करी जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू

नाशिक : देवळा तालुक्यातील वखाली येथे गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेल्या लष्करी जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. प्रशांत वसंत गुंजाळ (वय २७) असे या जवानाचे नाव आहे.संपूर्ण राज्यात लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात असताना…

देशातील 11 राज्यात पुरामुळं आतापर्यंत 868 लोकांचा मृत्यू : केंद्र सरकार

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गेल्या 11 ते 14 ऑगस्ट या कालावधीत भारतामध्ये अतिशय जोरदार पाऊस होता. या काळात वायव्य आणि मध्य भारतात जोरदार पाऊस झाला. जुलैच्या अखेरीस झालेल्या कमी पावसाची पोकळी यातून भरून निघाली आहे. तसेच, जर आपण दीर्घ…

युरोपच्या ‘विषारी’ वाऱ्यामुळे आपल्या हिमालयावर ‘हे’ संकट : संशोधन

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - हिमालयात कमी होत असलेल्या हिमवर्षावसाठी स्थानिक लोक जबाबदार असल्याचे मानले जात होते. खरं तर, हिमालयात कमी हिमवर्षाव, बर्फाचे वेगवान वितळणे आणि हिवाळ्यातील रेषा बदलणे ही सर्व युरोपियन देशांमुळे होत आहेत. हे उघडकीस…

चीनपेक्षा मोठा असेल देशातील पहिला पाण्याच्या आतील ‘बोगदा’, 14.85 किमी असेल लांबी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आता अरुणाचल प्रदेश ते आसाम पर्यंतची रस्ते वाहतूक पूर्वीच्या तुलनेत अधिक मजबूत होईल. अरुणाचल प्रदेश ते आसाम पर्यंत रस्ते वाहतुकीला गती देण्यासाठी बोगदा बांधण्यास केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. आता…

भूतानच्या ज्या भूभागावर चीनने केला दावा, तिथेच ‘ड्रॅगन’च्या नाकावर टिच्चून भारत बांधणार…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आर्थिकदृष्या विकसित झाल्यानंतर चीनने आपले विस्तारवाद धोरण आक्रमक केले आहे. या धोरणानुसार चीनने सीमावाद असलेल्या शेजारील देशाच्या भूभागावर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या ताब्यात असलेल्या लडाखमधील…