नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या राज्य सरकारकडून (State Government) शासन आपल्या दारी कार्यक्रम (Shasan Aplya Dari) सुरु आहे. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार…
बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - shadhi Wari | कुंभमेळ्यात जे घडलं ते आषाढी वारीबाबत (Ashadhi Wari) घडू नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकारने (State Government) सर्वांशी चर्चा करुन पालखी सोहळ्याबाबत निर्णय घेतला आहे.…
डेहराडून (उत्तराखंड) : वृत्तसंस्था - उत्तराखंडमध्ये एप्रिल महिन्यात कोरोनामुळे कुंभमेळा महिनाभरच ठेवण्यात आला होता. मात्र बाधितांची संख्या वाढू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रतीकात्मक ठेवण्याची सूचना केली व ती मान्य…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - दिलासादायक बातमी आहे की, महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर अनेक राज्यांमध्ये दुसर्या लाटेतील संसर्गाचे आकडे कमी होऊ लागले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार संक्रमितांच्या आकड्यांचा ग्राफ अनेक राज्यांत…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज रुग्णसंख्या वाढत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. असे असतानाही आयोजित केलेल्या कुंभमेळ्यावरून राजकीय नेत्यांसह अनेक कलाकार मंडळींनीही नाराजी दर्शवली होती. कुंभमेळ्यादरम्यान…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णसंख्याही वाढत आहे. मात्र, तरीही देशात IPL स्पर्धा खेळवली जात आहे. त्यावरून अभिनेता कमाल आर. खान याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. 'लोक…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात कोरोना व्हायरसचा कहर वाढत चालला आहे. रोज हजारो लोकांना संसर्ग होत आहे, अनेकांचा जीव जात आहे. त्यातच कुंभमेळ्यात हजारो जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यावर गायक सोनू निगमने चिंता व्यक्त केली आहे. सोनूने…
स्वरूपनगर : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यावरून अनेक कडक निर्बंध लावले जात आहेत. मात्र, आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केले.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तराखंडमधील हरीद्वार येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात झालेल्या गर्दीमुळे हजारो भाविकांसह, साधू-संताना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. त्यानंतर कुंभमेळ्यामुळे निर्माण झालेल्या संसर्गाच्या संकटाची गंभीर दखल…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. बाधितांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. लोकांना बेड मिळेनासे झाले आहे. ऑक्सिजनचा, रेमडेसिवीरचाही तुटवडा जाणवत आहे. बाधितांची संख्या कोटींच्यावर गेली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा…