बाईक चालवणाऱ्यांसाठी आता ‘या’ 5 महत्त्वाच्या गोष्टी, बदलले नियम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात रस्ते अपघातात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागत आहे. भारतात होणारे अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवे नियम तयार केले आहेत. तर काही नियमांमध्ये बदल केले आहेत. रस्ता सुरक्षेसाठी या गोष्टींचे पालन सगळ्यांनी…