Browsing Tag

राजीव गांधी

स्थलांतरित होणाऱ्या मजुरांना कोरडा शिधा देण्याची गरज : सावंत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन केले असून, चौथ्या टप्प्यामध्ये काही शिथिलता आणली आहे. त्यामुळे राज्य आणि परराज्यातील मजूर गावाकडे जाण्यासाठीचा ई-पास घेऊन गावाकडे जात आहे. त्यांना कोरडा शिधा म्हणजे फळे आणि…

मध्य प्रदेशातील महासंग्राम ! 200 वर्षांपेक्षा देखील जुनी आहे ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्यप्रदेशात १९९३ मध्ये मुख्यमंत्री पदासाठी दिग्विजय सिंग आणि माधव राव सिंधिया यांचे नाव पुढे होते. परंतु या दोघांमध्ये दिग्विजय सिंह यांनी बाजी मारली. यापूर्वीही १९८५-९० मध्ये राजीव गांधी आपले मित्र माधव राव…

भाजपाच्या ‘या’ खासदारानं राजीव गांधींचा राजीव फिरोज खान असा केला उल्लेख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सीएए कायद्यावर तातडीने चर्चा करा, अशी मागणी करत विरोधकांनी संसदेत मोदी सरकारला अडचणीत आणण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष, राष्ट्रीय जनता दल यांनी CAA, NRC, NPR या विषयांवर चर्चा…

‘या’ प्रकरणामुळं अभिनेत्री पायल रोहतगी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बिग बॉस फेम अभिनेत्री पायल रोहतगीला राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पायलच्या टीमनं याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. पायलनं आपल्या ट्विटरवरून एक वादग्रस्त व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर राजस्थान पोलिसांनी…

शिवसेनेच्या प्रस्तावाबाबत काँग्रेसनं दिलं ‘हे’ संकेत

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसतानाच शिवसेनेने दुसरे पर्याय असल्याचे म्हटले आहे. शिवसेना राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तास्थापन करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी…

राजीव गांधींना होतं प्रचंड ‘बहुमत’, पण कधीही दहशत पसरवली नाही : सोनिया गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. गांधी म्हणाल्या, राजीव गांधींना सुद्धा पूर्ण बहुमत मिळाले होते. परंतु त्यांनी कधीही भीतीचे वातावरण…

आता काँग्रेस देणार भाजपला 70 वर्षांच्या कार्यकालावरील प्रश्नांची उत्तरे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या ७० वर्षात देशाचा कोणताही विकास झालेला नाही आणि याला काँग्रेस जबाबदार आहे असे म्हणत भाजप नेते सातत्याने काँग्रेसवर आरोप करत आहेत. काँग्रेसमुळे देशात भ्रष्टाचार वाढला आहे, देश मागासलेला आहे, केवळ कुटुंबवादाला…

राजीव गांधी हत्यातील दोषी नलिनी श्रीहरन ला जामीन

चेन्नई : वृत्तसंस्था - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्ये प्रकरणात दोषी असलेल्या नलिनी श्रीहरन हिला एक महिन्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणात नलिनी हिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.…