Browsing Tag

akhil bharatiya marathi sahitya sammelan

Pune News : माझ्यासाठी हा मोठा सन्मान, साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीनंतर डॉ. जयंत नारळीकरांची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर डॉ. जयंत नारळीकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली…

Nashik News : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा ‘मुहूर्त’ निश्चित

पोलिसनामा ऑनलाईन - नुकतीच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आगामी ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ठिकाण नाशिक (Nashik ) निश्चित झाल्याची घोषणा झाली. ते कधी होणार याबाबत उत्सुकता लागली होती, अखेर आता या संमेलनाची तारीखही निश्चित करण्यात…

लोकशाहिरांच्या अनुयायांचा राजकारण्यांना विसर : डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - अनेक प्रतिभासंपन्न लेखक-कलावंत मातंग समाजातसुद्धा आहेत. समाजकार्यासह सहकार विश्वातही कर्तृत्व सिद्ध करणारे शेकडो निष्ठावंत मराठी जन प्रत्येक काळात होते, आहेत. तरीही राजकीय संस्कृतीला अण्णाभाऊ साठे यांच्या अस्सल…

‘साहित्य संमेलना’च्या गोंधळादरम्यान पोलिसांकडून पत्रकाराला ‘धक्काबुक्की’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - उस्मानाबादमध्ये साहित्य संमेलनात झालेल्या गोंधळादरम्यान पोलिसांकडून पत्रकाराला धक्काबुक्की झाली आहे. पत्रकार आहोत हे सांगितल्यानंतरही पोलिसांनी त्याला धक्काबुक्की केली आहे असेही बोलले जात आहे. काही…

साहित्य संमेलनात हस्तक्षेप नाही ; सरकारला बदनाम करू नका – मुख्यमंत्री 

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन - ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या उद्घाटन सोहळ्यावर रंगलेल्या वादावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. मराठी साहित्य परिषद हि स्वायत्त संस्था असून त्यांच्या…

तर… अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उधळून टाकू : मनसे 

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - इंग्रजीच्या ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उधळून टाकू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला आहे.…

पक्षाला आणि कार्यकर्त्यांना काय दिलेत? श्रीपाल सबनीस यांचा सवाल

पुणे : पोलीसनामा आॅनलाईनअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष हे आपल्या धीट मांडणी आणि स्पष्टवक्तेपणामुळे सर्व महाराष्ट्रात परिचित आहेत. पिंपरी-चिंचवडमधील साहित्य संमेलन त्यांच्या या स्वभावामुळे त्यांनी गाजवून सोडले होते.…