Browsing Tag

Bharatpur

Lasalgaon : नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य पर्यटकांची गर्दी

लासलगाव - कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून पक्षीनिरीक्षणासाठी बंद असलेले रामसर दर्जा नुकतेच प्राप्त झालेले पक्षी तीर्थ म्हणून महाराष्ट्राचे भरतपुर समजले जाणारे नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले…

लॉकडाऊनमध्ये बेरोजगार युवतीला दाखवलं नोकरीचं आमिष, मुलाखतीत ‘गोड-गोड’ बोलून केला…

पोलिसनामा ऑनलाईन, भरतपूर, दि. 14 सप्टेंबर : कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच लॉकडाऊन लावल्यामुळे आर्थिक अडचण भासू लागली. याचवेळी राजस्थानच्या भरतपूरमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली…

IAS बनून पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबलला केली मारहाण, निघाला बनावट अधिकारी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राजस्थानच्या भरतपूरमध्ये पोलिसांनी एका अश्या व्यक्तीला अटक केली आहे, जो बनावट आयएएस अधिकारी बनून पोलिस एस्कॉर्टची सुविधा घेत होता आणि पोलिस ठाण्यात येऊन सर्व पोलिसांना धमकावत होता. एवढेच नव्हे तर तो शासकीय…

सचिन पायलट यांच्या ‘समर्थनार्थ’ कॉंग्रेसच्या तब्बल ‘इतक्या’ पदारधिकाऱ्यांनी…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बंडखोरी करणाऱ्या सचिन पायलट यांच्यावरील कारवाईनंतर पालयट यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी राजीनामा देत आहेत. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष पदावरून बरखास्त केल्यानंतर आतापर्यंत…

Coronavirus : चिंताजनक ! ‘या’ 15 शहरातून आल्या COVID-19 च्या 63% केस, 10 दिवसात वाढली…

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत आहे आणि संसर्गाचा आकडा तीन लाखांपेक्षा झाला आहे. देशातील 15 शहरे अशी आहेत, जेथे मागच्या 10 दिवसात कोरोना केसेसमध्ये 40-50 टक्के वाढ दिसून आली आहे.हिंदुस्तान टाइम्सच्या…

कबरीमध्ये ‘दफन’ केलेल्या विवाहितेचा मृतदेह 9 दिवसानंतर काढला बाहेर, जाणून घ्या पूर्ण…

भरतपुर : राजस्थानच्या भरतपुरमध्ये 9 दिवसांपासून कबरमध्ये दफन केलेला एका महिलेचा मृतदेह पुन्हा बाहेर काढण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी कार्यकारी दंडाधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या उपस्थितीत मेडिकल टीमने घटनास्थळावरच मृतदेहाचे…

‘तुमची सायकल घेऊन जातोय, मला माफ करा’, मजुराची चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था: लॉकडाऊनमध्ये काम नसणे, पैसे- रेशन नसणे आणि राहण्याचा ठिकाणा नसल्याने कामगार घरी जात आहेत. सरकारकडून पूर्ण बंदोबस्त न होऊ शकल्यामुळे घरी जाण्यासाठी कामगार 'स्वावलंबी' होत आहेत. घरी जाण्यासाठी जो कोणता सहारा मिळत आहे,…

2 नवविवाहीत महिलांनी लग्नानंतर केला ‘हा’ कारनामा, पोलिसांना माहिती झाल्यानंतर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानच्या भरतपूरमध्ये दोन वधूंनी असा कारनामा केली की तुम्ही ऐकून दंग व्हालं. दोन नव विवाहित महिलांनी सासरच्यांच्या जेवणात गुंगीचे औषध टाकले आणि ते बेशुद्ध झाल्यानंतर या महिलांनी सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम…