वर्धा : पत्नीचे दागिने गहाण ठेऊन केली पेरणी, शेतकर्यानं बैलांऐवजी स्वतःलाच जुंपलं
वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून दमदार झालेल्या पावसामुळे शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी कामाला लागला आहे. पेरणीसाठी बि-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज असते. मात्र, अद्यापही…