Lockdown Impact ! रेल्वे आणि रस्ते अपघातात 10 दिवसात 99 स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, 93 जण जखमी
नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 24 मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाउन लागू आहे. याचा सर्वात जास्त परिणाम कामगार आणि गोरगरीबांवर झाला आहे. त्यांना केवळ खाण्यापिण्याच्या संकटाचा सामना करावा लागला नाही तर त्यांच्या…