खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी कंत्राटदारावरच, राज्य सरकारच्या सुचना
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात रस्ते खड्ड्यांमुळे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रस्त्यांवर जर खड्ड्यांमुळे अपघात झाला तर रस्त्याच्या कंत्राटदाराची किंवा टोलवसूली करणाऱ्या कंपनीची जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी सुचना…