Browsing Tag

Sanitation

Symptoms of Cholera | पावसाळ्यातील धोकादायक आजार कॉलरा, काही तासातच शोषले जाते शरीरातील पूर्ण पाणी,…

नवी दिल्ली : Symptoms of Cholera | कॉलरा हा आतड्याचा अतिशय गंभीर आजार आहे. काही तासांत उपचार न केल्यास रुग्णाचा तात्काळ मृत्यू होऊ शकतो. कॉलरावर उपचार आहे पण त्यासाठी तातडीने रुग्णालयात जाण्याची गरज असते. म्हणूनच त्याची लक्षणे दिसल्यानंतर…

Appasaheb Dharmadhikari – Maharashtra Bhushan | लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत पद्मश्री डॉ.…

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Appasaheb Dharmadhikari - Maharashtra Bhushan | वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी,…

Coronavirus | मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा बंगल्यात पुन्हा कोरोनाची ‘एन्ट्री’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, अद्याप संकट गेलेले नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या शासकीय निवास्थान असलेल्या वर्षा बंगाला (Varsha Bangla) आणि…

Kolhapur : पाण्याचा टँक स्वच्छ करताना 3 कर्मचाऱ्यांचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा टीम - कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील टाकीची साफसफाई व पाईपलाईन ब्लॉकेज काढण्यासाठी गेलेल्या तिघांचा मिथेने वायूमुळे गुदमरुन मृत्यू झाला. ही घटना दुपारी…

अद्यापही चित्रपटगृह प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील चित्रपटगृहे सुरू होऊन एक आठवडा उलटून गेला आहे. मात्र, चित्रपटगृहे अजूनही प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत. एका शोला केवळ चार ते पाच प्रेक्षक उपस्थित राहत असल्याचे आढळून येत आहे, तर नवे चांगले चित्रपट नसल्याने…

शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाला जाण्यापुर्वी ‘हे’ नक्की वाचा, जाणून घ्या

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन - राज्य सरकारने उद्यापासून ( दिवाळी पाडव्याला) शिर्डीतील श्री साईमंदिर उघडण्याचा निर्णय घेत जगभरातील भाविकांना दिवाळीची अनोखी भेट (diwali-padva-sai-mandir-will-be-open) दिली आहे.तब्बल आठ महिन्यांनी भाविकांसाठी साई…

शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांसाठी ‘कोरोना’ चाचणी बंधनकारकच, शाळांसाठी नियमावली…

मुंबई : दिवाळीनंतर राज्यातील 9 ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत. यासाठी योग्य ती सुरक्षा आणि खबरदारी बाळगण्यास त्यांनी सांगितले आहे. शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची तपासणी इत्यादी खबरदारी…

‘या’ कारणामुळं भारतीयांवर नाही झाला ‘कोरोना’चा जास्त परिणाम, समोर आली…

नवी दिल्ली : जर तुम्हाला असे वाटत असेल, की भारतात कोरोना व्हायरस अन्य लोकसंख्येच्या तुलनेने पसरण्याचे कारण केवळ सरकारच्या निर्देशांचे पालन करणे आहे, तर बहुतेक तुम्ही चुकीचे समजत आहात. आम्ही हे अशासाठी म्हणत आहोत, कारण नुकत्याच करण्यात…