मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मांडली बळीराजाची वेदना; दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणीपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - MLA Ravindra Dhangekar | जवळजवळ निम्मा महाराष्ट्र सध्या दुष्काळाने होरपळत आहे. पाण्याची चणचण भासू…
इंदापूर : Pune News | सध्या उजनी धरणात २९.४८ टीएमसी (Ujani Dam Water Storage ) म्हणजेच ५५.०२ टक्के पाणीसाठा आहे. जुलै महिन्यात आषाढी वारीला व सीना माढा बोगद्यातून एकूण ३.७३ टीएमसी पाणी सोडले होते. पुढील काळात सुद्धा पाणी सोडले जाणार आहे.…
मुंबई : Vijay Wadettiwar Letter To Governor | राज्यात सध्या आरोग्य यंत्रणेचा मुद्दा अतिशय गंभीर बनला आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात औषध आणि इतर सुविधांअभावी ४ दिवसात ५१ रुग्ण दगावले आहेत. इतर ठिकाणी देखील अशीच स्थिती आहे. एकुणच…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - PM Kisan | शेतकर्यांसाठी सरकार अनेक योजना चालवत आहे, ज्यांचा थेट लाभ शेतकर्यांपर्यंत पोहचवला जात आहे. पीएम किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेंतर्गत शेतकर्यांच्या खात्यात 2000 रुपये दर चार महिनयांनी…
भूम : दुष्काळ आणि नापिक या नैसर्गिक संकटाना मराठवाड्यातील शेतकरी (farmer commits suicide) पुरता कंटाळून गेला आहे. शेतीसाठी घेतलेले कर्जही फेडता येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. अशीच एक घटना भूममध्ये घडली आहे.…
औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - दुष्काळाने होरपळून निघणाऱ्या मराठवाड्यात बुधवारी (दि. 9) रात्री विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान वीज पडून एका तरुणीचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाली आहे. औरंगाबाद (Aurangabad)…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महावितरणला सर्वांत मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने सरासरी कार्यक्षमता न दाखवल्याने व वीजबिलांची वसुली न केल्याने बसला आहे, असा आरोप ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला होता. त्यावर आमच्या सरकारच्या…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - परतीच्या पावसाने राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण आदी भागात थैमान घातले आहे. याचा शेतीला याचा मोठा फटका बसल्याने शेत-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना…