Browsing Tag

दुष्काळ

सूर्य ‘लॉकडाऊन’मध्ये गेल्याने शास्त्रज्ञांचा ‘इशारा’, ‘भूकंप’,…

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे केवळ आपणच नव्हे, तर सूर्यदेखील लॉकडाऊन कालावधीत गेला आहे. आपला लॉकडाऊन कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखून जीव वाचवण्यासाठी आहे. तर सूर्याच्या लॉकडाऊनमुळे थंडी, भूकंप आणि दुष्काळाचे कारण बनू शकतो.सूर्यसुद्धा…

Coronavirus : चीन एकीकडं करतंय मदतीचा ‘वादा’ अन् दुसरीकडं या देशाला देतोय सक्त…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एकीकडे चीन कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात जगाला मदत करत आहे, तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याबाबत प्रश्न व चौकशीची मागणी करणाऱ्या देशाला कठोर शिक्षा देत आहे. ऑस्ट्रेलियाने निर्यात केलेल्या बार्लीवर 80.5 टक्के…

….’त्या’ मजुरांनी मांडली व्यथा

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  -  उस्मानाबाद, जालना, सोलापूर, बार्शी, पंढरपूर, मराठवाडा, लातूर, विदर्भ या भागामध्ये काही जणांच्या नशिबात दुष्काळ आणि दारिद्र्य पाचवीलाच पुजलेलं आहे. त्यामुळे मागिल काही वर्षांपासून अनेकांनी शहराकडे धाव घेतली.…

PMFBY : शेतकर्‍यांना ‘एवढ्या’ तासाच्या आत द्यावी लागणार नुकसान झालेल्या पिकांची माहिती,…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कापणीच्या १४ दिवसानंतर शेतात पिकाचे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झाले असेल तर ७२ तासात तुम्हाला पीक विमा कंपनीला कळवावे लागेल. यानंतर पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळेल. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ७२ तासांच्या या…

Coronavirus : राज्य मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यात लॉकाडाऊन सुरु आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार ठप्प असून विविध आघाड्यांवर सरकारला काम करावे…

अजित पवारांच्या ‘या’ निर्णयावर शिवसेना आमदारांची ‘खोचक’ टीका

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - मराठवाड्याला पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी तत्कालीन भाजप सरकारने वॉटर ग्रीड योजना सुरु केली होती. मात्र, ही योजना तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे सांगत ती बंद करण्याचा विचार…

‘कमाली’च्या दुष्काळतही महाराष्ट्रातील ‘या’ महिलेनं विक्रमी पीकाचं उत्पादन…

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त असलेल्या परभणीमध्ये महिला शेतकऱ्याने पाण्याचं नियोजन करून पीक घेत विक्रम नोंदवला आहे. केंद्र सरकारने या महिलेचा कृषी कर्मन पुरस्काराने सन्मान केला आहे. सुमन रेंगे असं या महिला…

ऑस्ट्रेलियात लागलेल्या भीषण आगीत 5 कोटी प्राण्यांनी गमावला जीव, वन्यप्रेमींकडून हळहळ व्यक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मागील वर्षी (२०१९)  अ‍ॅमेझॉनच्या जंगलाला आग लागल्याने प्रचंड परिस्थिती उद्भवली होती. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियातील जंगलाला भीषण आग लागली आहे. ही आग आतापर्यंतची सर्वात मोठी आहे. ही आग जवळपास ४ महिन्यांपासून धगधगत…

मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलेलं नाही ! कर्जमाफीवरून राजू शेट्टी सरकारविरोधात…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ठाकरे सरकारने सत्तेवर येताच हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मोठा निर्णय जाहीर केला आणि दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज काढलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे घोषित केले. त्यानंतर…

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवा, खासदार सुजय विखे यांची मागणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्याला दुष्काळातून मुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवावे, अशी मागणी भाजप खासदार सुजय विखे यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी 50 हजारांची नुकसान भरपाई द्यावी, अशी…