Browsing Tag

अटलबिहारी वाजपेयी

अटलजींकडे त्यावेळी उपचारासाठी नव्हते पैसे, मृत्यूनंतर मागे ठेवली ‘इतकी’ संपत्ती, जाणून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज दुसरी पुण्यतिथी आहे. त्यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह…

अन् ‘त्या’ फोन कॉलवर दिलीपकुमार यांनी नवाज शरीफ यांना झापले होतं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   आजचा दिवस भारतीय लष्कर आणि देशासाठी अभिमानाचा आहे. 21 वर्षांपूर्वी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये तिरंगा फडकवला होता. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. 1999 साली भारताने ऑपरेशन विजय…

मतदारांना ‘हलक्यात’ घेऊ नका, अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधींनाही करावा लागला…

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले की, राजकारण्यांनी मतदारांना हलक्यात घेऊ नये. इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या सामर्थ्यवान नेत्यांनाही निवडणुकीत पराभवाचा सामना…

जनभावनेबद्दल काँग्रेस अंधारात ? संवेदनशील मुद्यांवर राहुल गांधींचे विधान पक्षासाठी मोठी अडचण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बहुतेक वेळा संवेदनशील मुद्द्यांवरून काँग्रेसमधील राहुल गांधी जे आता केवळ पक्षाचे खासदार आहेत, त्यांच्या वक्तव्यांमुळे संपूर्ण पक्षाला अडचण येत आहे. असहाय पक्षालाही एकत्र उभे रहावे लागते. ही असहायता का आहे, हे…

Video : PM नरेंद्र मोदींनी शेअर केला अटल बिहारी वाजपेयी यांचा ‘आयो दीयां जलाएं’ कवितेचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवा, मेणबत्ती, टॉर्च किंवा मोबाईल फ्लॅशलाइट लावण्यासाठीची विनंती केली आहे. यावेळी त्यांनी घराचे दिवे बंद करा असेही सांगितले आहे.…

हेमंत करकरेंची हत्या महाराष्ट्र पोलिसांच्या पिस्तुलाने झाली, माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे-पाटील यांचा…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - 'अलायन्स अगेंस्ट सीएए, एनआरसी अ‍ॅंण्ड एनपीआर' (Alliance Against CAA, NRC and NPR) चे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी हेमंत करकरे यांच्या हत्येबाबत धक्कादायक आरोप करुन नवा वाद उकरुन…

‘साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांना स्थान द्यावं का ?’, ना. धों. महानोर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांना स्थान द्यावं असं मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक आणि ज्येष्ठ साहित्यिक ना.धों.महानोर यांनी व्यक्त केलं आहे. साहित्य संमेलनाचं राजकीय व्यासपीठ करावं की करू…

पहिल्या लोकसभेतील खासदार कमल बहादुर यांचं 93 व्या वर्षी निधन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - देशातील पहिल्या लोकसभेचे एकमेव जिवंत सदस्य आणि बिहारच्या डुमराव राजचे शेवटचे महाराज कमल बहादुर सिंह यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचे पुत्र चंद्रविजय सिंह म्हणाले की, रविवारी त्यांच्या अंतिम…