Browsing Tag

कृषी विभाग

रत्नागिरी : भाट्ये किनाऱ्यावर लाटांचं तांडव ! नारळाची 35 झाडं उन्मळून पडली

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन -   रत्नागिरीमधील भाट्ये किनारी समुद्राच्या लाटांमुळं रत्नसागर बीच रिसॉर्टजवळ 35 नारळाच्या झाडांचं नुकसान झालं आहे. लाटांच्या तांडवामुळं ही झाडं उन्मळून पडली आहेत. ही झाडं पडल्यानं अर्धा किलोमीटर भागाची धूप झाली…

बोगस बियाण्यांच्या मुद्द्यावर मनसेचा राडा, लातूरच्या कृषी सहसंचालक कार्यालयाची तोडफोड

पोलिसनामा ऑनलाईन टीम - खरीपातील सोयाबीनचे बियाणे खराब असल्यावरुन लातूर जिल्ह्यात तब्बल सहा हजारांपेक्षा जास्त तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. बियाणं उगवलेच नसल्याने हजारो शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. यावरुन मनसेच्या स्थानिक…

‘फळपिक विमा योजना शेतकऱ्यांच्या नाही तर कंपन्यांच्या फायद्याची’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. फळबाग पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी या…

नाशिकमधून 402 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात, फायटोसॅनिटरी प्रमाणपत्रास 15 जानेवारीपर्यंत मुदत

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) - आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे संपुर्ण जगामध्ये भुरळ पाडणाऱ्या द्राक्ष निर्यातीला यंदाच्या अवकाळीचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. या अवकाळी पावसाने यंदाच्या हंगामात द्राक्ष उत्पादनाचे गणित…

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवा, खासदार सुजय विखे यांची मागणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्याला दुष्काळातून मुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवावे, अशी मागणी भाजप खासदार सुजय विखे यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी 50 हजारांची नुकसान भरपाई द्यावी, अशी…

संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य सल्ला द्या : विभागीय आयुक्त राजाराम माने

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - जिल्‍हयात कमी पर्जन्‍यमान व पावसातील खंड यामुळे शेतकरी हा सध्या अडचणीत सापडला असून शेतकऱ्याला शेती कशी फायदेशीर ठरेल याचे योग्य नियोजन आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सल्ला शेती विभागाने द्यावा, अशा…