चीन-नेपाळनंतर आता भूताननं भारतासाठी निर्माण केली समस्या, रोखले सिंचनाचे पाणी
नवी दिल्ली : भारताची जमीन बळकवण्यासाठी चीनने मागील काही महिन्यांपासून आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. तर नेपाळने नुकताच आपला नकाशा जारी करून भारताचे तीन भूभाग आपले असल्याचे म्हटले आहे. या दोन देशांनंतर आता आणखी एक शेजारी देश भारतासाठी समस्या…